स्कूल बसबाबत सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्कूलबस चालकाच्या चुकीमुळे उत्तरप्रदेशात तब्बल 13 निष्पाप विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागलाय. रेल्वे फाटक क्रॉस करताना रेल्वे आणि बसच्या झालेल्या धड़केत 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 7 विद्यार्थी जखमी झालेत. ((उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला हा अपघात झालाय.)) कानात इअर फोन्स लावल्यानं बस चालकाला रेल्वेचा हॉर्न ऐकू आला ऩाही आणि त्याचवेळी भरधाव रेल्वेनं बसला उडवलं.. त्यामुळे हा अपघात झाल्याचं आता समोर येतंय. दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात जात जखमींची विचारपूस केली.(( मात्र घटनास्थळी असलेल्या गर्दीमुळे त्यांना लोकांच्या संतापालाही सामोरं जावं लागलंय.