IND vs AUS World Cup 2023:टीम इंडिया महामुकाबला जिंकणार,शिवाजीपार्कच्या क्रिकेट रसिकांची प्रतिक्रिया

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात टीम इंडियाच बाजी मारेल, असा विश्वास मुंबईकरांनी व्यक्त केलाय. मुंबईच्या शिवाजीपार्कवरील क्रिकेट रसिकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola