T20 WC 2021: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी काय म्हणाला Virat Kohli ? घ्या जाणून
abp majha web team
Updated at:
23 Oct 2021 07:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविश्वचषकामध्ये उद्या भारत-पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. या महामुकाबल्यासाठी टीम इंडिया सज्ज असल्याचं कर्णधार विराट कोहलीनं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.