T20 WC 2021 : पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी आवश्यक : Virat Kohli | ABP Majha

Continues below advertisement

विश्वचषकामध्ये उद्या भारत-पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. या महामुकाबल्यासाठी टीम इंडिया सज्ज असल्याचं कर्णधार विराट कोहलीनं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola