India vs South Africa : पर्थ सोडताना भारतीय संघाच्या मनात कोणते विचार आहेत ?

IND VS SA : भारतीय संघानं टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) स्पर्धेची सुरुवात दमदार केली होती. आधी पाकिस्तानवर 4 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला नंतर नेदरलँडला 56 धावांनी मात दिली. पण आज दक्षिण आफ्रिकेनं भारताची विजयी घोडदौड रोखत भारताला 5 गडी राखून मात दिली आहे. आधी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारत केवळ 133 धावाच करु शकला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola