मोठ्या इनिंगसाठी टी20 नेतृत्वावर पाणी? तिन्ही फॉरमॅट्सचा ताण हलका करण्याचा Virat Kohli चा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Sep 2021 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे घोषणा केली आहे की, आगामी 2021 टी 20 विश्वचषकानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विराट कोहली म्हणाला की, त्याने हा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतला आहे. कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे.