IND vs PAK T20 World Cup 2022: भारताच्या विजयावर राहुल गांधी आणि अमित शाहांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
23 Oct 2022 07:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIND vs PAK, T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर चार विकेट्सने थरारक विजय साकारलाय. पाकिस्तानं दिलेलं 160 धावांचं आव्हानं भारताने २० षटकात ६ विकेट्स गमावत पार केलं. यावर राहुल गांधी आणि अमित शाहांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पार पडलेला सामना यंदाच्या टी-20 विश्वचषकातील आतापर्यंतच्या सामन्यापैकी सर्वात थरारक सामना आहे.