स्पेशल रिपोर्ट : शहरांमध्ये बौद्धिक घातपातासाठी एल्गार परिषदेचं आयोजन?

Continues below advertisement
महाराष्ट्रातील शहरं सध्या भीषण धोक्याच्या छायेत आहेत. हा धोका ना परदेशी शक्तींपासून आहे, ना दहशतवाद्यांपासून आहे. हा धोका आहे, जंगलातून मायानगरीत आपले पाय पसरणाऱ्या नक्षलवादापासून. कारण बंदुकीनं रक्तपात होतो, तो एकीकडे सुरुच आहे. पण शहरातील तरुणांचा बौद्धिक घातपात करण्यासाठी नक्षलवाद्यांनी आपला मोर्चा आणि फंडिंग वापरण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांनी तसा दावा केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram