स्पेशल रिपोर्ट : पुणे जिल्ह्यातील टाटांच्या 6 धरणांचा पाणीप्रश्न पेटला

Continues below advertisement
तहान महत्त्वाची की वीज असा प्रश्न आता उपस्थित होतोय... याचं कारण महाराष्ट्रातल्या सह्याद्रीतील काही धरणांचं पाणी सोडलं तर एक दोन नव्हे तर दुष्काळी भागातील 45 तालुक्यांची तहान भागेल...यावर पाहुयात माझाचा विशेष रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram