सोलापूर : कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे बाहेरच्या लोकांचा हात, शरद पवारांचा निशाणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jan 2018 08:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरेगाव-भीमा हिंसाचार बाहेरच्या लोकांनी घडवला त्या बाहेरच्या लोकांना सरकारनं शोधून काढून कठोर शिक्षा करावी अशी मागणी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी केलीये. त्यामुळे शरद पवारांचा अंगुलीनिर्देश नेमका कुणाकडे आहे याची चर्चा आता रंगू लागलीये.
अकलूजमध्ये महिला वसतिगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच कर्जमाफी,नोटबंदी, जीएसटी यासह भाजप सरकराच्या अनेक धोरणांवर पवारांनी यावेळी टीका केली.
अकलूजमध्ये महिला वसतिगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच कर्जमाफी,नोटबंदी, जीएसटी यासह भाजप सरकराच्या अनेक धोरणांवर पवारांनी यावेळी टीका केली.