UNCUT : सातारा : साताऱ्यातील मनसेच्या मेळाव्यातील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

Continues below advertisement
विकासकामांच्या बाबतीत मुख्यमंत्री रोज नवे आकडे देत आहेत. ते काय रतन खत्रीकडे कामाला होते का, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे सातारा दौऱ्य़ावर होते. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना सरकार आणि विरोधकांवरही तोंडसुख घेतलं. मोदींचं हे शेवटचं बजेट आहे. आज तेवढ्या वेळात आपला हिशोब आटपून घेऊ, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांना हात घालत आपल्या खास शैलीत शाब्दिक फटकारे लगावले. निवडणूक जिंकण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेतलं जात. पुढाऱ्यांनी जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्राला अडकवून, वाटोळं केल्याचंही राज म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram