स्पेशल रिपोर्ट : सातारा : 58 वर्षांनंतरही सुविधांपासून वंचित, कोयना खोऱ्यातील प्रकल्पग्रस्तांची व्यथा

Continues below advertisement
कोयना धरणासाठी साताऱ्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. या गोष्टीला 58 वर्षे होत आली..मात्र यातील काहीजणांचं अद्यापही पुर्नवसन झालं नाहीय.. त्यासाठी आता धरणग्रस्तांना आपला लढा सुरु केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram