
सांगली : वाळवा तालुक्यात विजेचा धक्का लागून मायलेकांसह एकूण तिघांचा मृत्यू
Continues below advertisement
सांगली जिह्यातील वाळवा तालुक्यातील येलूर मध्ये विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळच्या सुमारासची ही घटना आहे. या दुर्घटनेत मायलेकांसह तीन जणांचा मृत्यू झाला.
Continues below advertisement