सांगली : जूनमध्ये शेतकऱ्यांसाठी संसदेचं विशेष अधिवेशन घ्या, राजू शेट्टींची मागणी

Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी केली आहे. लोकसभेचं अधिवेशन चालू दिलं जात नाही म्हणून, पंतप्रधान मोदींनी एक दिवसाचं उपोषण केलं. आता देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी लोकसभेचं एक आठवड्याचं विशेष अधिवेशन बोलवण्याची राष्ट्पतीकडे मागणी करणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. ते सांगलीत एबीपी माझाशी बोलत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram