Sangli Flood Effect | पुराच्या पाण्यात एलआयसी कंपनीतील कागदपत्रं वाहून गेल्याची भिती | सांगली | ABP Majha

महापुरामुळे नागरिकांच्या घरातील सामानाचं, जीवनावश्यक वस्तूंचं, गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे आता विमा कंपन्यांवर मोठा ताण आलाय. आतापर्यंत कोट्यवधींच्या विम्याचे दावे दाखल झालेत. त्यात सांगलीतले छोटे-मोठे व्यावसायिक, वाहनं, दुकानदारांचा समावेश आहे. तरी, पूरग्रस्तांसाठी कार्यपद्धती सोपी करुन पूरग्रस्तांना लवकरात लवकर विमा मिळवण्याच्या दृष्टीनं विमा कंपन्या प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola