सांगली : सरकारच्या हातात जे होतं ते केलं, आता निर्णय न्यायालयाचा : चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
आरक्षण कोर्टाच्या हातात आहे, त्यामुळे आंदोलन करुन आणि गाड्या फोडून काय साध्य होणार असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलकांना केला आहे. तसंच काही पेड लोक या आंदोलनात शिरले आहेत. मराठा आंदोलकांनी त्यांना खड्यासारखं बाजूला करायला हवं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
Continues below advertisement