अहमदनगर | संगमनेर परिसरात चोरट्यांचा उच्छाद, सात घरफोड्या

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय..आंबी खालसा गावातल्या ७ घरांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय..सोन्या-चांदीच्या रकमेसह लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लुटल्याची माहिती आहे..याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय..चोरट्यांच्या उच्छादामुळं संगमनेर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola