संगमनेर : विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा पुणे-नाशिक पायी लाँगमार्च

Continues below advertisement
आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विभागाच्या विद्यार्थ्यांनी पुणे ते नाशिक पायी लॉंग मार्च काढला आहे. गेल्या चार दिवसात आंदोलकांनी दीडशे किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. आज मोर्चा संगमनेर येथे पोहचला आहे. लाँग मार्चमध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
दरम्यान भरपावसातही विद्यार्थी पायी प्रवासात करत आहेत. तरी देखील सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने आंदोलकांची भेट घेतली नसल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीय. मोर्चाला अनेक विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान काही ठिकाणी आंदोलकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय पोलिसांनी केलीय
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram