रत्नागिरी : नाणार होणार की जाणार, कोकण वाट पाहणार, विनोद तावडेंची सावध भूमिका

Continues below advertisement
'नाणार होणार की जाणार, याची कोकणी माणूस वाट पाहणार' असं सावध वक्तव्य राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील आडिवरेमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या तावडे भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. दरम्यान याच कार्यक्रमात पुढील 25 वर्ष मी आमदार राहीन आणि भाजपच सत्तेत राहील असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांनी केलं, त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram