रत्नागिरी : टायर फुटून इनोव्हा नदीपात्रात कोसळली, चौघे बेपत्ता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
टायर फुटून चालकाचा ताबा सुटल्यामुळे इनोव्हा गाडी नदीपात्रात पडल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. गाडीतील चौघे जण बेपत्ता असून ड्रायव्हरला वाचवण्यात यश आलं आहे. संगमेश्वर जवळच्या धामनी गावात ही घटना घडली.