रत्नागिरी: मोदी सरकारविरोधात पहिला गियर मीच टाकला: राज ठाकरे

Continues below advertisement
नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मीच पहिला गियर टाकला, असा दावा करुन सध्याच्या विरोधकांच्या एकजुटीचं श्रेय राज ठाकरेंनी घेतलंय. ते आज नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेतल्यानंतर बोलत होते. शिवाय देशात इतक्या राज्यांमध्ये किनारपट्टी आहे. मग नाणार प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही तर गुजरातला जाईल अशी धमकी कशी काय देतात? असा सवालही राज यांनी केलाय. तसंच नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प नको आहे, त्यामुळे तो कुठेही घेऊन जा, धमक्या देऊ नका, असंही राज यांनी सुनावलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram