रत्नागिरी : माजी डीवायएसपींचं साडेचार कोटींसह अपहरण, आरोपींचा थरारक पाठलाग

Continues below advertisement
कराडमधून माजी डीवायएसपीचं अपहरण करुन तब्बल साडे चार कोटी रुपये पळवणाऱ्या टोळीला मोठ्या थराराअंती कैद करण्यात आलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत रत्नागिरी पोलिसांनी पाठलाग करुन, या टोळीला जेरबंद केलं आणि रोकडही जप्त केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram