मुंबई : गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी, रामदास कदमांची माहिती

Continues below advertisement

संपूर्ण राज्यासह मुंबईत गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. प्लॅस्टिक पिशव्यांसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं. प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कोणत्या प्रकारच्या पर्यावरणपूरक पिशव्या बाजारात वापरता येतील, याबाबत अनेक संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram