रायपूर : भाजपकडून संविधानावर वारंवार हल्ले - राहुल गांधी

Continues below advertisement

संविधानावर भाजपकडून वारंवार हल्ले होत आहे, भारतात ही हुकूमशाही प्रवृत्ती रुजवण्याचं काम भाजपकडून होत असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज रायपूरमध्ये केली. कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर ते पहिल्यांदाच बोलत होते. राहुल गांधींनी यावेळी नाना पटोलेंचं उदाहरणही दिलं. मोदींपुढं कोणत्याच खासदाराला बोलण्याची मुभा नाही, महाराष्ट्रातल्या नाना पटोलेंनी त्यांच्याविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना पक्ष सोडावा लागला याची आठवणही त्यांनी करुन दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola