विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, शेतमालाचं मोठं नुकसान

Continues below advertisement
विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वर्धा जिल्ह्याच्या रसूलाबाद परिसरात वादळी वाऱ्याने एका शेतकऱ्याचं कुक्कुटपालनाचं शेड जमीनदोस्त झालं. यात 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला. तर अकोल्यातही नागरिकांना जोरदार पावसाचा चांगलाच तडाखा बसला
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram