महाराष्ट्र खड्ड्यात : रायगड : चंद्रकांत पाटलांच्या डेडलाईननंतरही मुंबई-गोवा महामार्ग खड्ड्यातच

Continues below advertisement
15 डिसेंबरपर्यंत राज्य खड्डेमुक्त करण्याचा वादा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मात्र, पाटील यांचा वादाच आता खड्ड्यात गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे. सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटलांच्या डेडलाईननंतरही मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यात बांधकाम विभागाला यश आलेलं नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram