रायगड : मुंबई-गोवा हायवेवर सुकेळी खिंडीत अपघात, तिघांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

Continues below advertisement
मुंबई-गोवा महामार्गावर रायगडमध्ये सुकेळी खिंडीत ट्रेलर आणि चार ते पाच वाहनांचा अपघात झाला. अपघातात तिघांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. अपघातातील ट्रेलर दरीत कोसळल्यानं जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram