पुणे : 'त्या' वक्तव्यामुळे दिल्लीत जाणंच बंद केलं, शरद पवारांचा मोदींना टोमणा

Continues below advertisement
“मागे एका व्यक्तीने वक्तव्य केलं की माझं बोट पकडून ते राजकारणात आले. हे वक्तव्य करणारी व्यक्ती अशी होती की मला मोठी काळजी वाटायला लागली. त्यामुळं मी काही दिवस दिल्लीला जाणंच सोडलं”, असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. ते पुण्यात बोलत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram