UNCUT पुणे: नीट परीक्षा, दूध आंदोलन, खड्डे याबाबत राज ठाकरे यांची पत्रकार परिषद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2018 02:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
‘नीट’ परीक्षेसाठी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळावं. इतर राज्यांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं, मग महाराष्ट्रात का नाही, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
नीट परीक्षेवरुन सरकार गोंधळ निर्माण करतंय, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.
बाहेरच्या राज्यांमधील अमूल वगैरे दूध उत्पादकांना महाराष्ट्रात घुसवणं सुरुच आहे. कारण महाराष्ट्र सरकारचा कारभार केंद्र सरकारकडून चालवला जातोय. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा भाव मिळाला पाहिजे. राज्य सरकारमधील लोक सांगकामे आहेत., असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
याशिवाय खड्डे, राम मंदिर आणि शिवस्मारकाच्या मुद्दायावरुनही त्यांनी सरकारवर निशाणा साधालाय
नीट परीक्षेवरुन सरकार गोंधळ निर्माण करतंय, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.
बाहेरच्या राज्यांमधील अमूल वगैरे दूध उत्पादकांना महाराष्ट्रात घुसवणं सुरुच आहे. कारण महाराष्ट्र सरकारचा कारभार केंद्र सरकारकडून चालवला जातोय. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा भाव मिळाला पाहिजे. राज्य सरकारमधील लोक सांगकामे आहेत., असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
याशिवाय खड्डे, राम मंदिर आणि शिवस्मारकाच्या मुद्दायावरुनही त्यांनी सरकारवर निशाणा साधालाय