पुणे : आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे, राज ठाकरेंची टीका
Continues below advertisement
आरक्षण हे आर्थिक निकषांवर दिलं गेलं पाहिजे, जातीनिहाय नाही.. आधीची सरकारं आणि आत्ताचं सरकार हे फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करतायत आणि लोकांच्या भावनांशी खेळतायत असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय... ते पुण्यातल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते... याशिवाय त्यांनी चंद्रकांत पाटील विरोधीपक्षात होते, तेव्हा आरक्षणासाठी कागदी फलक घेऊन दिसायचे मग आता त्य़ाचं काय झालं असा सवाल देखील विचारलाय.,..
Continues below advertisement