वॉटर कप 2018 : अहमदनगर : नवविवाहित दाम्पत्याचं गावासाठी श्रमदान

Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील टाकली खंडेश्वर इथे नवीन लग्न झालेल्या आज जोडप्याने श्रमदान केले. 8 तारखे पासून गावात वॉटरकप स्पर्धेला सुरुवात होऊन देखील म्हणावा असा प्रतिसाद  न मिळाल्याने गावकऱ्यांनी एक नियम केलाय. गावा शेजारी असणाऱ्या खंडोबा मंदिरात दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाने श्रमदान केले पाहिजे असा नियम करण्यात आलाय. याच नियमानुसार आज नवीन लग्न झालेले एक जोडपे देव दर्शनासाठी आले होते. या जोडप्याने आनंदाने गावासाठी श्रमदान केले. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram