पालघर : तलासरीतील भाषणात रावसाहेब दानवे गडबडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 May 2018 03:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघरमध्ये भाषणादरम्यान रावसाहेब दानवे पुन्हा एकदा गडबडले आहेत. कारण चिंतामण वनगा यांचं निधन बोलण्याऐवजी त्यांनी विष्णू सावरा यांचं निधन झाल्याचं विधान केलं. महत्वाचं म्हणजे याच भाषणाच्या शेवटी वनगा कुटुंब शिवसेनेकडे गेलं, असं म्हणण्याऐवजी सावरा कुटुंब शिवसेनेकडे गेले, असंही ते म्हणाले.