पालघर पोटनिवडणूक: 25 वर्ष भाजपशी युती केल्याचा पश्चाताप: उद्धव ठाकरे

Continues below advertisement
गेली २५ वर्ष शिवसेनेनं भाजपसोबत युती केली याचा पश्चाताप होत असल्याचं विधान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.  पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. त्यावेळी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.  शिवसेना उमेदवार श्रीनिवास यांच्या प्रचारासाठी पालघर मतदारसंघातल्या दुर्गम भागातील गावांना उद्धव यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी छोट्या प्रचार सभाही घेतल्या. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram