भंडारा आणि गोंदियात तर तब्बल 450 इव्हीएम बंद असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याठिकाणी फेरनिवडणुका घेण्याची मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.