दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप स्पर्धेचा आज शेवटचा दिवस

Continues below advertisement
8 एप्रिलला सुरु झालेल्या वॉटर कपच्या तिसऱ्या पर्वाच्या आज शेवट होणारय... गेल्या तीन वर्षांपासून पाणी फाऊंडेशनकडून रज्यभरात ही स्पर्धा आयोजित केली जाते.. यंदा या स्पर्धेत 75 तालुक्यातील 4 हजारहून अधिक गावांचा समावेश होता...गेल्या दीड महिन्यात या सगळ्या गावांमध्ये मोठ्याप्रमाणात श्रमदान झालंय.. त्यामुळं आता प्रतिक्षा आहे ती पावसाची...स्पर्धेदरम्यान 1 मे ला पाणी फाऊंडेशनकडून महाश्रमदानाचं आयोजनही केलं होतं...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram