UNCUT : घराणेशाही फोफावणार असेल तर आघाडीला पाठिंबा नाही, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
Continues below advertisement
महाराष्ट्रात घराणेशाही फोफावणार असेल, तर आघाडीला पाठिंबा देणार नाही, असा इशारा भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.
गेल्या 70 वर्षांपासून धनगर, कोळी, माळी समाज उमेदवारीपासून वंचित राहिलाय. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात यावी याबाबतचा प्रस्ताव 15 दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला, मात्र दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाही. त्यामुळे जर घराणेशाहीच फोफावणार असेल तर आम्ही आघाडीला पाठिंबा देणार नाही असा इशाराच आंबेडकरांनी दिलाय.
गेल्या 70 वर्षांपासून धनगर, कोळी, माळी समाज उमेदवारीपासून वंचित राहिलाय. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात यावी याबाबतचा प्रस्ताव 15 दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला, मात्र दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाही. त्यामुळे जर घराणेशाहीच फोफावणार असेल तर आम्ही आघाडीला पाठिंबा देणार नाही असा इशाराच आंबेडकरांनी दिलाय.
Continues below advertisement