उस्मानाबाद : 53 लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार?

Continues below advertisement
पीक विम्याच्या ऑफलाईन अर्ज भरण्याची मुदत संपून दीड महिना उलटला तरी अद्यात 53 लाख शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननीच झाली नसल्याचं उघड झालं आहे. पीक विमा कंपन्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारण्यास तयार नसल्यानं ही कोंडी तयार झाली आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram