Yavatmal : यवतमाळमध्ये शेतकरी 11 महिन्यांमध्ये तब्बल 273 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

Yavatmal : अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचं नुकसान झाल्याने गेल्या ११ महिन्यांमध्ये तब्बल २७३ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. २७६ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा  यामुळे आपलं जीवन संपवलं आहे. यातील ११८  प्रकरणांची चौकशी सुरु आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola