Ratnagiri मधील Kokan Refinery कधी मार्गी लागणार? , केंद्र सरकार आणि कंपनीमध्ये चर्चा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Jul 2022 03:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणातील रिफायनरीला विरोधामुळे उशीर होत असल्यानं आरामको कंपनीकडून नाराजी व्यक्त करम्यात येतेय. एबीपी माझाला ही माहिती मिळालीय. कोकणातील रिफायनरीला सुरुवातीपासून राजकीय विरोध झाला. त्यामुळे नाणारमधून प्रकल्प दुसरीकडे नेण्याचा प्रस्ताव आला. पण दुसरीकडेही स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे जागा निश्चित करण्यासही विलंब झालाय. या सगळ्या प्रकारामुळे आरामको कंपनीनं नाराजी व्यक्त केलीय. सध्या केंद्र सरकार आणि
आरामको कंपनीमध्ये याबाबत बोलणी सुरू असल्याची माहिती मिळतेय.