Amruta Fadnavis | शिवसेनेनं आपल्याच साथीदारांना ठार मारलं, अमृता फडणवीसांची शिवसेनेवर जहरी टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Nov 2020 09:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. शपथविधीची तारीख अद्याप ठरलेली नसून मुख्यमंत्रीपदावर आमचा कोणताही दावा नाही. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय एनडीए घेईल. बिहारमध्ये एनडीएचं सरकार स्थापन होईल, अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.