कृषी कायदा केवळ शेतकऱ्यांच्या विरोधात नाही तर याचा सर्व नागरिकांना दुष्परिणाम -पत्रकार पी साईनाथ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2021 04:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकायदा मागे नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही, अशी भूमिका संयुक्त किसान मोर्चाने घेतली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध संघटना मोर्चात सहभागी झाले आहेत. शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी होणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कायद्याला धरुन आम्ही सगळे शेतकरी अडीच वाजता राजभवनाकडे कूच करु, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.