Saamana editorial : शौर्य, मर्दानगीचा दुष्काळ पडल्याने बोम्मईचा महाराष्ट्रातील भागांवर दावा : सामना
abp majha web team
Updated at:
25 Nov 2022 12:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेळगावच्या छातीवर पाय ठेवून बोम्मई महाराष्ट्रात घुसत आहेत. महाराष्ट्रात या शौर्याचा व मर्दानगीचा दुष्काळ पडल्यानेच बोम्मईचा महाराष्ट्रातील भागांवर दावा केला जातोय अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. शिंदे- फडणवीसांवर टीका करण्यात आली