Ratnagiri Damage ‘निसर्गा’मुळे रत्नागिरीच्या मुरूड,हर्णे,अंजर्ले गावात प्रचंड हानी, गावकऱ्यांचा टाहो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘निसर्ग’ चक्रीवादळात कोकण किनारपट्टीवर प्रचंड नुकसान झालंय. रत्नागिरीतल्या केळशी गावात चक्रीवादळामुळे नारळाची झाडं आडवी झाली आहेत. घरांचंही मोठं नुकसान झालंय, मदतीसाठी गावकऱ्यांची हात जोडून मुख्यमंत्र्यांना विनंती.