Ratnagiri Parshuram Ghat : परशुराम घाटात चौपदरीकरणाचं काम, 5 तास वाहतूक बंद : ABP Majha

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकचा परशुराम घाट या घाटातील वाहतूक चौपदरीकरणाच्या कामासाठी 25 एप्रिल पासून दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पुढचे दोन आठवडे वाहतूक पूर्णतः बंद आहे पर्यायी मार्गाने हलक्या वाहनांची वाहतूक वळवण्यात आलेली आहे तर अवजड वाहनांची वाहतूक या वेळेत म्हणजेच पाच तास पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे. घाटातील वाहतूक बंद होऊन आजचा पाचवा दिवस आहे.या पाच दिवसांमध्ये युद्ध पातळीवरती घाटातील महामर्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola