Ratnagiri Water Issue : रत्नागिरीत पाणीटंचाई, जवळपास 23 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना टँकरनं पाणीपुरवठा
abp majha web team
Updated at:
20 May 2023 06:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे सध्या उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्याला देखील पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जवळपास 23 हजार पेक्षा देखील जास्त नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. रत्नागिरी शहरत्नागिरी जिल्ह्याला देखील पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जवळपास 23 हजार पेक्षा देखील जास्त नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. रत्नागिरी शहराला देखील सध्या एक दिवस आड पाणीपुरवठा होत असून आता सर्वांचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागले आहेत. अगदी रत्नागिरी शहरच नव्हे तर जिल्ह्यातल्या इतर भागातील धरणांची पाणी पातळी देखील कमी होताना दिसून येत आहे.