Uday Samant : रत्नागिरीत रिफायनरीसाठी हालचालींना वेग, आदित्य ठाकरेंची दुटप्पी भूमिका : उदय सामंत

Uday Samant : रत्नागिरीतील बारसुमध्ये रिफायनरीसाठी हालचालींना वेग आलाय..  उद्योगमंत्री उदय सामंत शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आदित्य ठाकरेंची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola