Pune : समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, माता जिजाबाईंमुळे शिवराय छत्रपती बनले : Rajnath Singh ABP Majha

Continues below advertisement

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल पुण्यातल्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यावर अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतलाय. साहसी खेळ आणि समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, माता जिजाबाई यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे शिवाजीराजे छत्रपती बनले असं राजनाथ सिंह म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार अमोल कोल्हे यांनी निषेध केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola