PFI India : 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याची PFI रणनीती? गगुप्तचर अहवालात दावा

Continues below advertisement

2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी पीएफआयची रणनीती समोर आलीय. सुशिक्षित आणि श्रीमंत मुस्लिम पीएफआयच्या बाजूनं उभे राहणार नाहीत असं या संघटनेला वाटतं. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास मुस्लिम आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या हिंदूवर पीएफआयनं लक्ष केंद्रीत केलंय. गृहमंत्रालयाच्या गुप्तचर अहवालात असा दावा करण्यात आलाय. हा अहवाल सगळ्या यंत्रणांना पाठवण्यात आलीय. त्यानंतरच सरकारनं केंद्रीय यंत्रणांच्या मदतीनं ऑपरेशन ऑक्टोपस सुरु केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram