Uday Samant On Refinery : विरोधकांनी कुणाच्याही भावनेला हात घालून राजकारण करू नये : उदय सामंत
Continues below advertisement
बाहेरून लोक आणून केलेलं आंदोलन असावं, उदय सामतांचं विधान, कोणत्याही गैरसमजाला, पक्षीय राजकारणाला बळी पडू नका, 'विरोधकांनी कुणाच्याही भावनेला हात घालून राजकारण करू नये, उदय सामंतांचं आवाहन.
Continues below advertisement