Uday Samant on Barsu : बारसूकरांचे रोखठोक प्रश्न, उदय सामंतांची उत्तरं : ABP Majha
तुमच्या कोणत्याही प्रश्नांचं उत्तर देण्यास राज्य सरकार तयार, मी आंदोलकांशी चर्चेला तयार, समन्वयानं चर्चा झाली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघेल, उदय सामंत यांचं आंदोलकांना आवाहन.